शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पक्षाचं नाव 'राष्ट्रवादी', पण शरद पवार देश तोडणाऱ्यांसोबत; मोदींचा पुन्हा 'स्ट्राईक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 18:39 IST

शरद पवार यांना नेमके झाले तरी काय? तुम्ही तर देशोसाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा का त्यांच्यासोबत गेला आहात. काश्मिरचे तुकडे तुम्ही होऊ देताल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांना विचारला.

अहमदनगर : शरद पवार यांना नेमके झाले आहे तरी काय? तुम्ही तर देशासाठी काँग्रेस सोडली होती. आता पुन्हा त्यांच्यासोबत का गेला? पक्षाचे नाव 'राष्ट्रवादी' ठेवले, पण देश तोडणाऱ्यांसोबत का गेला? काश्मीरचे तुकडे तुम्ही होऊ द्याल का? असे सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले आहेत.

अहमदनगर येथे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, अहमदनगरच्या भूमीने देश मजबूत केला आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक दिवस घोटाळ्याचा होता. काँग्रेसच्या काळात देशातील शहरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. आमच्या काळात आम्ही कठोर भूमिका घेतली. काँग्रेस सरकार जगात कमजोर होती. पाकिस्तानसमोर कमकुवत होती. मात्र आमचे सरकार आल्यानंतर दहशवादाविरोधात कठोर पावले उचलली. शरद पवारांना काय झाले आहे ? आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी असे आहे. तरीसुध्दा जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील असूनही तुम्हाला झोप कशी येते, असा टोलाही पवारांना लगावला.

महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांना पेन्शन मिळणार. नुकतेच आमच्या सरकारने पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ दिला. हा लाभ आता मत्स्यव्यावसायिकांनी मिळणार आहे. काँग्रेसला पूर्णपणे हटवा. त्यानंतरच देशाचा विकास होऊ शकतो, असा नागरिकांनीच प्रण केला आहे, असेही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.

याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार दिलीप गांधी यांनी नाराज होऊ नये. तुमच्यासाठी पक्ष काम करेल. सुजय विखे यांच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019