शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पेरलेले उगवलेच नाही; संगमनेर तालुक्यात ४४ शेतक-यांच्या बियाणांबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 15:53 IST

पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. 

संगमनेर : पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. 

उर्वरित २८ शेतक-यांच्या तक्रारीनुसार तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे, अशी माहिती बियाणे तक्रार निवारण समितीचे सचिव किरण आरगडे यांनी दिली.     

 तक्रार असलेल्या बियाण्यांचे उपलब्ध बियाण्यांपैकी एकूण दहा नमुने घेत ते पुणे येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी तीन नमुने प्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तर उर्वरित सात नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र