शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पेरलेले उगवलेच नाही; संगमनेर तालुक्यात ४४ शेतक-यांच्या बियाणांबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 15:53 IST

पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. 

संगमनेर : पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. 

उर्वरित २८ शेतक-यांच्या तक्रारीनुसार तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे, अशी माहिती बियाणे तक्रार निवारण समितीचे सचिव किरण आरगडे यांनी दिली.     

 तक्रार असलेल्या बियाण्यांचे उपलब्ध बियाण्यांपैकी एकूण दहा नमुने घेत ते पुणे येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी तीन नमुने प्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तर उर्वरित सात नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र