शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पेरलेले उगवलेच नाही; संगमनेर तालुक्यात ४४ शेतक-यांच्या बियाणांबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 15:53 IST

पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. 

संगमनेर : पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या ४४ तक्रारी संगमनेर तालुक्यातील शेतक-यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यात बाजरी, सोयाबीन, कांदा, भुईमूग आदी पिकांच्या बियाणांच्या तक्रारी दाखल आहेत. या तक्रारींपैकी १६ शेतक-यांनी आपले तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. 

उर्वरित २८ शेतक-यांच्या तक्रारीनुसार तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे, अशी माहिती बियाणे तक्रार निवारण समितीचे सचिव किरण आरगडे यांनी दिली.     

 तक्रार असलेल्या बियाण्यांचे उपलब्ध बियाण्यांपैकी एकूण दहा नमुने घेत ते पुणे येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी तीन नमुने प्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. तर उर्वरित सात नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र