शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर प्रवेशात अन्याय होण्याची भीती, सत्यजित तांबे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 02:22 IST

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

संगमनेर : दहावी व बारावीच्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत गुणांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात, त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांकन केवळ २० टक्के असल्याने अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत त्यांच्यावर अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासाठी तोडगा काढून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना तांबे यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा तोडगा शोधावा. या वर्षासाठी केंद्रीकृत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करून महाविद्यालयीन पातळीवर आॅनलाईन पद्धती सुरू करावी, असे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा