शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर प्रवेशात अन्याय होण्याची भीती, सत्यजित तांबे यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 02:22 IST

बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

संगमनेर : दहावी व बारावीच्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत गुणांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात, त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विद्यार्थ्यांना मिळतो. मात्र एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांकन केवळ २० टक्के असल्याने अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत त्यांच्यावर अन्याय होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासाठी तोडगा काढून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना तांबे यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांची समिती नेमून एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा तोडगा शोधावा. या वर्षासाठी केंद्रीकृत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करून महाविद्यालयीन पातळीवर आॅनलाईन पद्धती सुरू करावी, असे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा