शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जिल्हा परिषदेवर भगवा फडकविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 23:45 IST

अहमदनगर : आगामी सर्वच निव् ाडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत. मात्र नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका भाजपाचे लक्ष्य आहे. कोणत्याही परिस्थितीत

 

अहमदनगर : आगामी सर्वच निव्ाडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत. मात्र नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका भाजपाचे लक्ष्य आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केले आहे.भारतीय जनता पार्टीच्या नगर जिल्ह्याची बैठक रविवारी झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड,जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, प्रसाद ढोकरीकर, अरुण मुंडे, नितीन कापसे, सूर्यकांत मोरे, अ‍ॅड. विवेक नाईक, श्याम पिंपळे, सीताराम भांगरे, विक्रम तांबे, अशोक गायकवाड, बाळासाहेब सोनवणे, दिलीप भालसिंग, अशोक खेडकर, रवी सुरवसे आदी उपस्थित होते.सावजी म्हणाले, नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवड जनतेमधून होणार आहे. त्यामुळे घोडेबाजार बंद होणार आहे. केंद्रातील सत्तेला दोन वर्षे झाली, मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्ते जोमाने निवडणुकांमध्ये काम करताना दिसत नाहीत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखविणे गरजेचे आहे. जुन्या-नव्यांचा मेळ घालून पक्ष संघटना संघटना मजबूत करावी. फळ-भाज्यांवरील निर्बंध उठविल्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहक अशी बाजारपेठ सुरू झाली आहे. मात्र काही लोक त्याचा अपप्रचार करीत आहेत. चांगल्या निर्णयांची माहिती जनतेला देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. पंतप्रधान फसल बीमा योजना शेतकऱ्यांना सांगावी. (प्रतिनिधी)