शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

दगडांचा आवाज, कॉप्यांचा पाऊस

By admin | Updated: March 1, 2016 23:33 IST

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली असून यापूर्वीच बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना त्यात खंड झालेला नाही. मंगळवारी दहावीच्या पेपर दरम्यान नगर तालुक्यातील एका केंद्रावर कॉपीचा प्रकार घडला. विशेष म्हणजे तपासणी पथक आले असल्याचा इशारा मिळताच विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर टाकल्या.१६ फे बु्रवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. मराठी वगळता अन्य पेपरला कमी- अधिक कॉपीच्या घटना समोर आल्या होत्या. अशी परिस्थिती दहावीच्या बाबतीत घडू नये, यासाठी दक्षता घेण्याची गरज असताना कॉपीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे येथील घटनेवरून सिद्ध झाले आहे. या ठिकाणी पहिल्या मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू होती. परीक्षा केंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांच्या पथकाने भेट दिली. परीक्षा केंद्र तपासणीसाठी पथक येत असल्याचे पाहून परीक्षा केंद्राबाहेर असणाऱ्या मुलांनी पत्र्यावर दगड मारू न कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा दिला. पत्र्यावरील दगडाच्या आवाजामुळे विद्यार्थी गोंधळले. ठुबे परीक्षा केंद्राच्या आत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर फे कल्या. पथकाला या ठिकाणी कॉपी करणारे विद्यार्थी आढळले नाहीत. पथक गेल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी टाकलेल्या कॉप्या जमा केल्या.यासंदर्भात शिक्षणाधिकारी ठुबे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या जाण्यापूर्वी किंवा त्या गेल्यानंतर काही घडले असेल, त्यांना याबाबत काही कल्पना नाही. परीक्षा नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झडती घेवून त्यांना परीक्षा केंद्रात सोडले होते. यामुळे आता विद्यार्थ्यांकडे कॉप्या आल्या कोठून, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)