शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

मुळा धरणाचा उजवा कालवा बंद, ३८ दिवस चालले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 15:24 IST

मुळा धरणाचा उजवा कालवा रविवारी (दि.२१) रोजी बंद झाला आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

राहुरी : मुळा धरणाचा उजवा कालवा रविवारी (दि.२१) रोजी बंद झाला आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २० हजार ९४१ दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. उजव्या कालव्यातून ४ हजार १२५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 

मुळा धरणाचा उजवा कालवा ३८ दिवस चालला.  गेल्या ३८ दिवसात उजव्या कालव्याखालील ऊस, कांदा, हरभरा ,गहू ,फळबाग, चारा पिके ओलिताखाली आले आहेत. डावा कालवा यापूर्वीच बंद झाला आहे. डावा कालवा १९ दिवस चालला होता. डाव्या कालव्यात खाली तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुळा धरणातून रब्बी पिकासाठी डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणी