शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रीय किसान दिनी आंदोलकांना क्रांतीच्या गावातील बळीराजाच्या पुतळ्याचे विस्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:00 IST

पुणतांबा ग्रुप ग्राम पंचायत जवळ जगभरातील शेतकऱ्याचे प्रतीक म्हणून नांगरधारी शेतकरी अशी बळीराजाच्या पुतळा बसविण्यात आला.

मधु ओझा

पुणतांबा (जि. अहमदनगर): किसान क्रांतीचे गाव म्हणून ओळख असलेल्या पुणतांबा गावात बळी राजाचे प्रतीक म्हणून नांगर धारी शेतकरी असलेला पुतळ्याचे  राष्ट्रीय किसान दिवसाच्या दिवशी आंदोलक किसान क्रांतीचे नेते, कार्यकर्ते यांना विस्मरण झाल्याचं दिसून आले.

शेतकरी संपाची हाक देऊन क्रांतिकारी गाव म्हणून संपूर्ण देशाला ओळख झालेल्या पुणतांबा गावात शेतकऱ्याचे आंदोलन झाले याची आठवण कायम स्मृती पटलावर व येणाऱ्या पाहुण्यांना व्हावी या साठी किसान क्रांतीच्यावतीने पुणतांबा ग्रुप ग्राम पंचायत जवळ जगभरातील शेतकऱ्याचे प्रतीक म्हणून नांगरधारी शेतकरी अशी बळीराजाच्या पुतळा बसविण्यात आला. त्यानंतर देशात कुठेही शेतकऱ्याचे आंदोलन झाले की पुणतांबा नेत्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या पुतळ्याजवळ आपल्या वार्तांकन करत. त्यामुळे आपण दूरदर्शनवर दिसणार म्हणून सर्वात आधी या पुतळ्याला पाण्याने अंघोळ, हारतुरे घालूनच कार्यक्रमाची सुरवात केली जात असे. पण आज राष्ट्रीय किसान दिवस असूनही या पुतळ्याचे विस्मरण किसान क्रांतीच्या नेत्यांना झाल्याचे दिसून आल्याने ग्रामस्थांमधून पुतळ्याची आठवण फक्त आंदोलन पुरतीच का असा प्रश्न विचारला जात आहे. तर पुतळ्याची ही अवस्था तर सामान्य शेतकरी बाबत यांचा जिव्हाळा किती अशीही उलटसुलट चर्चा सुरू आहे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी