शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
3
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
7
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
8
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
9
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
10
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
11
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
12
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
13
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
14
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
15
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
18
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
19
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
20
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश

तातडीने नगर जिल्ह्याचे विभाजन करा

By | Updated: December 5, 2020 04:36 IST

राज्य सरकारने राज्यातील वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची वा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ...

राज्य सरकारने राज्यातील वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची वा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला तरी वस्त्यांची नावे बदलून विकास साधला जाईल काय, हा महत्त्वाचा विषय आहे. घाटघर, आंबित, पाचनई, कुमशेत आदी ग्रामीण दुर्गम भागातील वस्त्यांची नावे बदलली तरी त्या वस्तीतील लोकांच्या मनातील आपले पारंपरिक नाव तसेच राहणार आहे आणि यातून तेथील भागाचा व नागरिकांचा विकास साधला जाणार नाही.

खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल, तर विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणे काळाची गरज आहे. घाटघर, आंबित, पाचनई, कुमशेत, बिताका आदी दुर्गम भागातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असल्यास पैशाबरोबर अधिक वेळही खर्च होत आहे. संगमनेर जिल्ह्याची निर्मिती झाल्यास खर्च होणाऱ्या रकमेबरोबर वेळही वाचेल आणि विकासाला चालनाही मिळेल. अकोले तालुक्याचेही विभाजन करीत स्वतंत्र राजूर तालुक्याची निर्मिती करावी आणि संगमनेर तालुक्यातील पठार भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या भागाचा विकास करण्यासाठी घारगाव तालुक्याची निर्मिती करावी.