शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

तातडीने नगर जिल्ह्याचे विभाजन करा

By | Updated: December 5, 2020 04:36 IST

राज्य सरकारने राज्यातील वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची वा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ...

राज्य सरकारने राज्यातील वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची वा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेतला. सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला तरी वस्त्यांची नावे बदलून विकास साधला जाईल काय, हा महत्त्वाचा विषय आहे. घाटघर, आंबित, पाचनई, कुमशेत आदी ग्रामीण दुर्गम भागातील वस्त्यांची नावे बदलली तरी त्या वस्तीतील लोकांच्या मनातील आपले पारंपरिक नाव तसेच राहणार आहे आणि यातून तेथील भागाचा व नागरिकांचा विकास साधला जाणार नाही.

खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल, तर विस्ताराने सर्वात मोठ्या असणाऱ्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणे काळाची गरज आहे. घाटघर, आंबित, पाचनई, कुमशेत, बिताका आदी दुर्गम भागातील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे असल्यास पैशाबरोबर अधिक वेळही खर्च होत आहे. संगमनेर जिल्ह्याची निर्मिती झाल्यास खर्च होणाऱ्या रकमेबरोबर वेळही वाचेल आणि विकासाला चालनाही मिळेल. अकोले तालुक्याचेही विभाजन करीत स्वतंत्र राजूर तालुक्याची निर्मिती करावी आणि संगमनेर तालुक्यातील पठार भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या भागाचा विकास करण्यासाठी घारगाव तालुक्याची निर्मिती करावी.