शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

राज्य सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:37 IST

खंडणीचा आरोप असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

संगमनेर : महाविकास आघाडी सरकार खंडणी गोळा करण्यासाठी पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातून समोर आले आहे. खंडणीचा आरोप असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. आज संगमनेर बसस्थानकाबाहेर राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांंनी जोरदार निदर्शने करुन घोषणाबाजी केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, शिरीष मुळे, काशिनाथ पावसे, कल्पेश पोगूल, कांचन ढोरे, रेष्मा खांडरे, सुनीता खरे, ज्योती भोर, वैभव लांडगे, दिनेश सोमाणी, दिपक भगत, हरीष चकोर, विजय पठाडे, सुहास कतोरे, विकास गुळवे, मंगेश बुळकुंडे, भरत ढोरे, रोहिदास साबळे, अक्षय अमृतवाड आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात महिला असुरक्षित आहेत. साधुसंतांची हत्या होते आहे. शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब केला जात असून वीजजोडणी खंडित केली जात आहे. भ्रष्ट मंत्री, अधिकाऱ्यांना महाविकास आघाडी सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर