शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

राज्य सरकारविरोधात संगमनेरात घोषणाबाजी, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:37 IST

खंडणीचा आरोप असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

संगमनेर : महाविकास आघाडी सरकार खंडणी गोळा करण्यासाठी पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातून समोर आले आहे. खंडणीचा आरोप असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली. आज संगमनेर बसस्थानकाबाहेर राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांंनी जोरदार निदर्शने करुन घोषणाबाजी केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, शिरीष मुळे, काशिनाथ पावसे, कल्पेश पोगूल, कांचन ढोरे, रेष्मा खांडरे, सुनीता खरे, ज्योती भोर, वैभव लांडगे, दिनेश सोमाणी, दिपक भगत, हरीष चकोर, विजय पठाडे, सुहास कतोरे, विकास गुळवे, मंगेश बुळकुंडे, भरत ढोरे, रोहिदास साबळे, अक्षय अमृतवाड आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यात महिला असुरक्षित आहेत. साधुसंतांची हत्या होते आहे. शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब केला जात असून वीजजोडणी खंडित केली जात आहे. भ्रष्ट मंत्री, अधिकाऱ्यांना महाविकास आघाडी सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर