शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नगरमध्ये ३२१ उपद्रवी शहराबाहेर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 16:00 IST

गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावांवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सुनावणी घेत ३२१ जणांना उत्सवकाळात शहरबंदी केली आहे तर ३८४ जणांकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहेत़ 

अहमदनगर: गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त पोलिसांनी दाखल केलेल्या प्रस्तावांवर शुक्रवारी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सुनावणी घेत ३२१ जणांना उत्सवकाळात शहरबंदी केली आहे तर ३८४ जणांकडून चांगल्या वागणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहेत़ धार्मिक उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी सहाशेपेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत़ हे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते़ प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर या सुटीवर असल्याने पोलिसांकडून आलेल्या प्रस्तावांवर पाटील यांनी सुनावणी घेतली़ गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील वर्षीही सहाशेपेक्षा जास्त उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली होती़ लोकसभा निवडणुकीत बहुतांशी जणांवर सहा महिने ते एक वर्षांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती़ त्यांचा कारवाईचा कार्यकाळ अजून संपलेला नाही़ त्यामुळे यावेळी प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रस्तावाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी होते़विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ ज्यांना उत्सवकाळात शहरातून हद्दपार करण्यात आले आहे त्यांच्यावर पोलिसांची नजर राहणार आहे़ हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये काही राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर