शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

श्रीरामपुरात ३५ तासांपासून वीज पुरवठा खंडित; पाणी पुरवठाही विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:11 IST

बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला.  

श्रीरामपूर : बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला.  वीजपुरवठा तातडीने सुरू होत असल्याबाबत शहरवासीयांना वारंवार चुकीची माहिती देण्यात आली.बुधवारी सायंकाळी शहराला वादळी पावसाने झोडपून काढले. वा-याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी वीज प्रवाहाला अडथळे निर्माण झाले. बाभळेश्वर येथील वीज उपकेंद्रातून शहराला होणारा वीठ पुरवठा ठप्प झाला. विजेचे खांब कोलमडून पडल्यामुळे ३५ तास शहराचा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. महावितरण कंपनीच्या वतीने धिम्यागतीने दुरूस्तीचे काम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विजेअभावी नगरपालिकेच्या जलकुंभात पाणी भरता आले नाही. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. रात्रीच्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. संचारबंदीमुळे घरातून बाहेर पडण्याची मुभा नाही. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरRainपाऊसWaterपाणी