शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात ३५ तासांपासून वीज पुरवठा खंडित; पाणी पुरवठाही विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:11 IST

बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला.  

श्रीरामपूर : बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल ३५ तास खंडीत झाला. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी संताप व्यक्त केला.  वीजपुरवठा तातडीने सुरू होत असल्याबाबत शहरवासीयांना वारंवार चुकीची माहिती देण्यात आली.बुधवारी सायंकाळी शहराला वादळी पावसाने झोडपून काढले. वा-याच्या वेगामुळे अनेक ठिकाणी वीज प्रवाहाला अडथळे निर्माण झाले. बाभळेश्वर येथील वीज उपकेंद्रातून शहराला होणारा वीठ पुरवठा ठप्प झाला. विजेचे खांब कोलमडून पडल्यामुळे ३५ तास शहराचा पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. महावितरण कंपनीच्या वतीने धिम्यागतीने दुरूस्तीचे काम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विजेअभावी नगरपालिकेच्या जलकुंभात पाणी भरता आले नाही. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. रात्रीच्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. संचारबंदीमुळे घरातून बाहेर पडण्याची मुभा नाही. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरRainपाऊसWaterपाणी