शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मुंबईहून आलेला पोलीस कर्मचारी विसापूरमध्ये स्वत:हून क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 13:18 IST

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील नव्यानेच मुंबई पोलीस सेवेत रुजू झालेले तान्हाजी दामोदर शिंदे हे मुंबईहून सुट्टीवर आले आहेत. परंतु ते सोमवारी गावात आल्यावर घरी न जाता स्वत:हून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन झाले.

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील नव्यानेच मुंबई पोलीस सेवेत रुजू झालेले तान्हाजी दामोदर शिंदे हे मुंबईहून सुट्टीवर आले आहेत. परंतु ते सोमवारी गावात आल्यावर घरी न जाता स्वत:हून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन झाले. 

विसापूरमध्ये १ मे नंतर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेरुन १४ व्यक्ति आल्या आहेत. यासाठी कोरोना ग्रामसुरक्षा समिती,आरोग्य कर्मचारी व तालुका पातळीवरील प्रशासकीय अधिकाºयांनी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शिंदे यांनी भारतीय सैन्यात २०१४ पर्यंत सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर दोन महिन्यांपासून ते मुंबई पोलीस सेवेत रुजू झाले आहेत. शिंदे हे गावी सुट्टीवर आले. ते आले असेच घरापासून जवळ असलेल्या शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन झाले. मित्र व त्यांच्या दोन मुलांनाही ते क्वारंटाइन कक्षाच्या आसपास फिरून देत नाहीत. त्यांची विसापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचा-यांनी आरोग्य तपासणी केली आहे. 

बाहेरगावाहून आल्यावर क्वारंटाईन होण्यासाठी आपल्याला कमीपणा वाटण्याचे काहीही कारण नाही. आपल्या कुटुंब व परिसरातील लोकांना कोरोनाचा धोका होऊ नये. यासाठी शंका नको म्हणून प्रत्येकाने यंत्रणेला त्रास न देता स्वत:हून क्वारंटाईन झाले पाहिजे. याचा विचार मी सर्व प्रथम केला. त्यामुळे मुंबईहून गावात आल्यावर घराकडे न जाता सरळ शाळेत क्वारंटाईन झालो, असे तानाजी शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाMumbaiमुंबईPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या