शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

२७ आॅगस्टलाच होणार प्रभाग रचनेचे चित्र स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:21 IST

डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर : डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असून आपला प्रभाग किती मोठा असेल, याचे आडाखे बांधले जात आहेत.निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचनेचा कार्यक्रम गेल्या शुक्रवारी जाहीर करण्यात आला होता. दि. ७ आॅगस्टपासून प्रभाग रचना कार्यक्रम होणार असल्याने शहरातील चित्र ७ आॅगस्टला होणार असल्याची शहरात चर्चा होती. ७ आॅगस्टला प्रभाग रचना अंतिम होणार असली तरी ती गोपनीय राहणार आहे. प्रभाग रचना तयार करण्याची ७ आॅगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळे तयार झालेली प्रभाग रचना १३ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून राज्य राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली जाणार आहे. १८ आॅगस्टला निवडणूक आयोग प्रस्तावाला मान्यता देणार असला तरी आरक्षण जाहीर करायचे असल्याने ती रचना गोपनीय राहील. २४ आॅगस्टला आरक्षण सोडत काढल्यानंतरच २७ आॅगस्टला प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत ती गोपनीय राहणार असल्याने इच्छकांना त्यांचे आडाखे २७ आॅगस्टनंतरच बांधता येणार आहेत.आखाडी पार्ट्याशहरात सध्या आगामी निवडणूक डोळ््यासमोर ठेवून आखाड पार्ट्या रंगल्या आहेत. इच्छुक, आजी, माजी नगरसेवकांकडून बोकडे कापली जात आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्हीही जेवणावळी रंगत आहेत. अनेकांच्या पार्ट्या पार पाडल्या असून ११ आॅगस्टरोजी आमावस्या आहे. त्यामुळे ८ ते ११ आॅगस्ट या काळात जत्रा, पार्ट्या रंगणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका