शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

थकबाकी अडिचशे कोटी; कामचुकारांवर होणार कारवाई!

By अरुण वाघमोडे | Updated: September 10, 2023 19:43 IST

आता प्रभाग अधिकाऱ्यांसह सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करत वसुली करा, अन्यथा कामचुकारांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला.

अहमदनगर: महापालिकेची मालमत्ताधारकांकडे अडिचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या वर्षी तीनवेळा शास्तीमाफी देऊनही अवघी बारा कोटी रुपयांची वसुली झाली आहे. आता प्रभाग अधिकाऱ्यांसह सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करत वसुली करा, अन्यथा कामचुकारांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला.

मनपात आयुक्त जावळे यांनी वसुली विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, कर वसुली विभागप्रमुख प्रमुख विनायक जोशी यांच्यासह वसुली कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त म्हणाले वसुलीचे वेळापत्रक तयार करा, कराची थकबाकी असणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करा, एक लाख रुपयाच्या पुढील थकबाकी असणाऱ्या नागरिकांची यादी तयार करून त्यांना नोटीस द्या, शहरात ओपन प्लॉटधारकांची थकबाकी असेल तर त्यांच्या सातबारा व सिटीसर्वेला बोजा लावण्याचे काम करा, न्यायप्रविष्ट असणाऱ्या प्रकरणाबाबत वकिलांशी तातडीने चर्चा करावी. 

दिलेल्या उदिष्टापेक्षा ३० टक्क्यांहून कमी वसुली झाली, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जावळे यांनी दिला. 

टॅग्स :ahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाTaxकर