शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

 पारनेरमध्ये फळबागा, हरितगृहाचे पंचनामे;  शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:53 IST

पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने फळबागांसह हरितगृहांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीचे प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामे केले. शेतक-यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने फळबागांसह हरितगृहांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीचे प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामे केले. शेतक-यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.

निघोज पसिरात वादळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये डाळिंब, द्राक्षे, पपई, सीताफळ आदी बागांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी बाबाजी तनपुरे यांच्या हरितगृहाचे मोठे नुकसान झाले. पॉलिथीन पेपर वादळाने उडून गेल्याने हरितगृहाचे नुकसान झाले आहे.

 मंडळाधिकारी दत्तात्रय शेकटकर, तलाठी विनायक निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी व्ही. आर. थोरे, सहायक कृषी अधिकारी एच. व्ही. गाडीलकर, एस. पी. गायकवाड, एस. आर. गोरे, एस. सी. भालेराव, ए. बी. बनकर, ग्रामसेवक डी. जे. वाळके आदींनी निघोज मंडळातील ४० गावातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले आहेत. शेतक-यांना आता मदतीची अपेक्षा आहे.

पारनेर तालुक्यातील कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहु नये असा प्रशासनाचा उद्देश आहे. कोणाच्या नुकसानीचे पंचनामे राहिले असतील तर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र