शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

विरोध करणारेही आता जिल्हा विभाजनाच्या बाजूने : पालकमंत्री राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:43 IST

जिल्हा विभाजनाबाबत अख्ख्या जिल्ह्याचे एकमत झालेले आहे. ज्यांचा आधी विरोध होता, तेही आता विभाजनाच्या बाजूने आहेत, असा टोला विरोधकांना लगावत जिल्हा विभाजन होणारच याचा पुनरूच्चार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.

अहमदनगर : जिल्हा विभाजनाबाबत अख्ख्या जिल्ह्याचे एकमत झालेले आहे. ज्यांचा आधी विरोध होता, तेही आता विभाजनाच्या बाजूने आहेत, असा टोला विरोधकांना लगावत जिल्हा विभाजन होणारच याचा पुनरूच्चार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्हा नियोजन, शहराचा उड्डाणपूल, मनपा निवडणूक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

जिल्हा विभाजनाची प्रक्रिया राज्य पातळीवरील आहे. अर्थ व महसूलमंत्र्यांकडे विभाजनासाठी आवश्यक ती सर्व माहिती पुरवलेली आहे. मुख्यालयाचा वाद हा आधीच्या सरकारमध्ये होता, तो आता आमच्या सरकारमध्ये राहिलेला नाही. त्यामुळे या सर्व अनुकूल बाबींचा विचार करता विभाजन होणारच, असा ठाम विश्वास पालकमंत्र्यांनी बोलून दाखवला.जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषदेच्या काही तक्रारी होत्या. त्या विचारात घेऊनच समन्वयाने निधीचे वाटप होईल. बा'वळण रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे. आॅक्टोबरपर्यंत त्याच्या दुरूस्तीचे काम पूर्ण केले जाईल, तशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सीना स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाºयांनी उचललेले पाऊल कौतूकास्पद आहे. आता सीना सुशोभिकरणाचे काम हाती घेतले जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित कामासाठीचा निधी लवकरच मिळेल, असेही पालकमंत्री शिंदे म्हणाले.मनपात भाजपचीच सत्तामनपा निवडणुकीची तयारी पक्षातर्फे सुरू करण्यात आली आहे. युतीचा निर्णय झाला तर सहका-यांना बरोबर घेऊ, अन्यथा स्वबळावर लढू. परंतु मनपाची सत्ता खेचून आणूच, असा विश्वास राम शिंदे यांनी बोलून दाखवला.उड्डाणपुलाचा ठराव शासनाकडेशहरातील उड्डाणपुलाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. या कामासाठी मनपाही आपला हिस्सा देण्यास तयार आहे. तसा सकारात्मक ठराव मनपाने केला असून, तो शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे उड्डाडपुलाच्या कामात कोणताही अडथळा राहिलेला नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.तर अधिका-यांनी अतिक्रमण काढावेशहरातील, तसेच महामार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम तीव्र केली जाईल. यापुढे कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर अतिक्रमण दिसणार नाही. कारण आपल्या कार्यालयासमोरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी संबंधित अधिका-यांची आहे. त्यांनी ते काढावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे