शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

उपोषणाचा तिसरा दिवस, आमदार निलेश लंके यांचे दोन किलो वजन घटले, आंदोलनस्थळी राज्यभरातून ओघ

By साहेबराव नरसाळे | Updated: December 9, 2022 16:41 IST

Nilesh Lanke: राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांचे दोन किलो वजन घटले रक्तदाबही कमी झाला आहे.

अहमदनगर  - राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांचे दोन किलो वजन घटले रक्तदाबही कमी झाला आहे. मात्र अद्याप शासनाकडून  कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हाभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यात जाळपोळ, रास्तारोकोच्या घटना घडल्या आहेत. लोकप्रतिनिधीची दाखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काय असा प्रश्न लंके यांनी उपस्थित केला आहे.

निलेश लंके म्हणाले, काल अधिकारी आले होते. मात्र त्यांनी काम पूर्ण झाल्याचे खोटे सांगितले आहे. ७ वर्ष झाले तरी 52 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावरील एकही पुलाचे काम पूर्ण झालेलं नाही. ४६७ लोकांचा या नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला आहे. तरी प्रशासनाला जाग येत नाही. दरम्यान आमदार निलेश लंके यांच्या मातोश्री उपोषणस्थळी दाखल झाल्या होत्या.

लंके यांच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज जिल्हाभरात विविध आंदोलने करण्यात आली. नगर, पारनेर, पाथर्डी तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील खुर्च्या जाळण्यात आल्या. आंदोलनस्थळी राज्यभरातून ओघमुंबई, सोलापूर, पुणे, औरंगाबाद अश्या विविध ठिकाणांहून कार्यकर्ते आंदोलनस्थळी येत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण