शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कामांमध्‍ये हलगर्जीपणा झाल्‍यास आधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल -राधाकृष्ण विखे पाटील

By शेखर पानसरे | Updated: April 27, 2023 16:19 IST

"आता सरकार बदलले आहे", मंत्रीमहोदयांचे सूचक विधान

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: सरकारी योजनेतील कामांमध्‍ये कोणताही हलगर्जीपणा झाल्‍यास येथून पुढे आधिका-यांना जबाबदार धरण्‍यात येईल. ठेकेदारांच्‍या भरवश्‍यावर कोणत्‍याही योजनेची कार्यवाही करु नका, आता सरकार बदलले आहे. याची जाणीव ठेवून तलाठी आणि ग्रामसेवकांनी सामान्‍य  माणसाच्‍या हिताचा कारभार करावा. उगाच ठेकेदारांची चिंता करीत बसू नका. अशा शब्‍दात महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत खडेबोल सुनावले.

गुरुवारी (दि. २७) संगमनेर  तालुक्‍यातील जिल्‍हा परिषद गटनिहाय आढावा बैठकीचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले होते. वडगावपान आणि समनापुर या जिल्‍हा परिषद गटांची बैठक तळेगाव येथे आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीमध्‍ये मंत्री विखे पाटील यांनी गावनिहाय समस्‍यांचा आढावा घेवून या कार्यवाही करण्‍याच्‍या सुचना विविध विभागांच्‍या आधिका-यांना दिल्‍या. याप्रसंगी प्रांताधिकारी शशिकांत मगंरुळे, गटविकास आधिकारी नागणे यांच्‍यासह सर्व शासकीय विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील