शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्थलांतरीत कामगारांचा आकडा चारशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:06 IST

लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे निवारागृहातील स्थलांतरीत कामगारांची संख्या ४१० झाली आहे़सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक कामगार कामाच्या ठिकाणी अडकून पडले़ गेल्या महिनाभरापासून हे कामगार मिळेल ते खाऊन दिवस काढत आहेत़ मात्र काहीजणांचे कुटुंब गावाकडे असल्याने त्यांना गावाकडची चिंता आहे़ लॉकडाऊनच्या काळातही स्थलांतरीत कामगार वाहने मिळत नसल्याने पायी गावाकडे निघालेले आहेत़ जिल्हाबंदी असल्याने पोलीस स्थलांतरीत कामगारांना पकडून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवितात़ रुग्णालयातून त्यांना निवारागृहात पाठविले जाते़ शहर व परिसरातून जाणारे चारशेहून अधिक जणांना पकडून महापालिकेच्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे़ तिथे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ही संख्या अचानक वाढली़ त्यामुळे महापालिका प्रशासनाला येणाऱ्यांची व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागली़ महापालिकेने मंगल कार्यालये अधिग्रहीत केली असून, त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे़ मंगल कार्यालये कमी पडल्याने नव्याने बुरुडगाव येथील कार्यालय घेण्यात आला आहे़अन्नछत्रातून १७०० जणांना जेवणमहापालिकेने हातावर पोट असणा-यांसाठी दोन अन्नछत्र सुरू केले आहेत़ तिथेही मागणी वाढू लागली असून, शुक्रवारी दिवसभरात १ हजार ७०० नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत़ याशिवाय सामाजिक संस्थांमार्फत अन्नाचे वाटप सुरू आहे़स्थलांतरीत कामगार येत आहेत़ त्यांची जेवनाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ गुरुवारी नव्याने २४ जण दाखल झाले असून, ही संख्या आता चारशेहून अधिक झाली आहे़ गरज पडल्यास आणखी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येतील. -सुनील पवार, उपायुक्त, महापालिका 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका