शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

कृषी क्षेत्रात प्रसार माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्याची गरज; डॉ. राजाराम देशमुख यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 16:17 IST

राज्यातील चारही विद्यापीठांकडून नवनवीन वाण, नवनवीन तंत्रज्ञान प्रसारित केले जात आहे.  कोरोनामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांचे प्रश्न वाढलेले आहेत. कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी शास्त्रज्ञांनी  प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले.

राहुरी : राज्यातील चारही विद्यापीठांकडून नवनवीन वाण, नवनवीन तंत्रज्ञान प्रसारित केले जात आहे.  कोरोनामुळे सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांचे प्रश्न वाढलेले आहेत. कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी शास्त्रज्ञांनी  प्रसार माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रसारमाध्यमांचा कृषी तंत्रज्ञान प्रसारात प्रभावी वापर या विषयावर रविवारी आॅनलाईन प्रशिक्षण आयोजित प्रशिक्षणाच्या उदघाटनप्रसंगी देशमुख बोलत होते.  अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा होते. यावेळी डॉ. अशोक फरांदे, डॉ. प्रमोद सावंत, शिवाजी फुलसुंदर,  डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे, डॉ.  मिलिंद अहिरे, सुभाषचंद्र शिंदे उपस्थित होते.बदलत्या हवामानामुळे शेतकºयांपुढील आव्हानामध्ये वाढ झाली आहे. शेतकºयांच्या मालाला बाजारपेठ मिळवणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच समस्या निर्माण झाल्यानंतर काय काळजी घ्यायची, हेही कळणे गरजेचे आहे, असेही देशमुख म्हणाले. डॉ. अशोक फरांदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणाचे आयोजन सचिव डॉ. मिलिंद अहिरे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन डॉ. सेवक ढेंगे यांनी केले तर आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. एकूण एक हजार प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली होती.  डॉ. सचिन सदाफळ,  कृषी विस्तार व संवाद विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोहर धादवड, डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. सेवक ढेंगे,  मोहसीन तांबोळी व संदीप कोहकडे यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीFarmerशेतकरी