शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादीचा जामखेड तहसीलवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:50 IST

जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या व इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.

जामखेड : जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या व इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला.सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विषारी औषध फवारणीमुळे बळी पडलेल्या शेतक-यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी, मराठा, धनगर व मुस्लिम समाजास तात्काळ आरक्षण लागू करावे, पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या किंमती तात्काळ कमी कराव्यात, शेतक-यांना पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ वीज द्यावी, शेतमालाला हमी भाव मिळावा, वीज बिल माफ व्हावे, बोंड आळीमुळे कापूस उत्पादक शेतक-यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान मिळावे, अशा विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात कपील पवार, दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शरद शिंदे, शहाजी राळेभात, विश्वनाथ राऊत, प्रशांत राळेभात, योगेश राळेभात, नरेंद्र जाधव, प्रदीप पाटील, समीर पठाण, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे, अमित जाधव, पवनराजे राळेभात, विकास राळेभात, गणेश हगवणे, सुरेश भोसले, मयुर डोके, महालिंग कोरे आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड