शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खासदार सुजय विखे म्हणतात..राम मंदिराच्या मुद्यावर शिवसैनिक भाजपसोबतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:49 IST

अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळेचे शिवसैनिक जेलमध्ये गेले. काही लोक शहीद झाले. परंतु आता राज्याच्या नेतृत्वाने आपला स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र खरे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर भाजपसोबतच आहेत, असा दावा खासदार सुजय विखे यांनी केला.

अहमदनगर : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळेचे शिवसैनिक जेलमध्ये गेले. काही लोक शहीद झाले. परंतु आता राज्याच्या नेतृत्वाने आपला स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. मात्र खरे शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर भाजपसोबतच आहेत, असा दावा खासदार सुजय विखे यांनी केला.पारनेर येथील आंबेडकर चौकात दूध दरवाढीसाठी शनिवारी (१ आॅगस्ट) आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुजय विखे बोलत होते. ते पुढे म्हणाले,  ज्या मुद्यावर शिवसेनेची स्थापना झाली आहे. तो मुद्दा आज बाजूला गेला आहे. यामुळे शिवसैनिकांचे मतपरिवर्तन होताना दिसत आहे.  यामुळे  शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी भाजपबरोबरच असतील, असेही विखे म्हणाले.

केंद्र सरकारकडून जर या प्रश्नाबाबत अपेक्षा आहे. त्याप्रमाणे राज्यातील सरकारकडूनही काही अपेक्षा आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी हे तीन पक्षाचे सरकार आले आहे. ते जनतेला मान्य नाही. त्यामुळ हे सरकार फार काळ टिकणार नाही. याचे चित्रच महाराष्ट्रात पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले, अशी यावेळी टीका विखे यांनी यावेळी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेPoliticsराजकारण