शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुळा धरणावरील पुलासाठी रणरणत्या उन्हात आंदोलन

By admin | Updated: April 19, 2017 19:43 IST

रणरणत्या उन्हात गावकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला़ पुलाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्यावतीने देण्यात आला़

आॅनलाइन लोकमतराहुरी (अहमदनगर) दि़ १९- मुळा धरण झाल्यानंतर ४७ वर्षानंतरही वावरथ,जांभळी,जांभुळबन या गावाकडे जाणाऱ्या पुलाचा प्रश्न मार्गी न लागल्याने त्यासाठी मंगळवारी रणरणत्या उन्हात गावकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला़ पुलाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्यावतीने देण्यात आला़मिशन प्रांगणातून घोषणा देत मोर्चा राहुरी तहसील कचेरीवर धडकला़ मोर्चाच्यावतीने नायब तहसीलदार सुभाष कदम यांना पुलाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरून गावकऱ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाचकर यांनी दिला़मुळा धरण झाल्यानंतर पलिकडची गावे राहुरी तालुक्यात समाविष्ट करण्यात आली आहे़ सरकारी व अन्य कामासाठी गावकऱ्यांना राहुरीशी संपर्क साधावा लागतो़ सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेता पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी डॉ़जालिंदर घिगे यांनी केली़सव्वा किलोमीटर पुलासाठी सरकारी पातळीवर हालचाली न झाल्याने पुलाचा प्रश्न धूळखात पडल्याचे विजय तमनर यांनी सांगितले़मोर्चासमोर सभापती अरूण तनपुरे,माजी सरपंच अरूण तनपुरे, हर्षल तनपुरे, प्रदीप पवार, रविंद्र आढाव, वर्षा बाचकर, रत्नमाला मकासरे, सुशिला बर्डे, अलका बाचकर, गवते, पारूबाई चंद यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर, माजी सरपंच दादा बाचकर, अब्दुल शेख, शत्रुग्न पवार, जयराम माने, संदीप कोकाटे, आप्पासाहेब बाचकर, पाटीलबा बाचकर, रामदास बाचकर आदी उपस्थित होते़