शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोतूळ येथे हल्लाबोलसाठी बैठक; थापेबाजांना अच्छे दिन- वैभव पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 11:44 IST

मंगळवारी सकाळी अकोले तालुक्यातील कोतूळ येथे हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी बैठक झाली. या बैठकीत आमदार पिचड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कोतुळ : राज्यात आणि देशात जनतेच्या भावनांना हात घालून खोटी आश्वासने देणा-या थापेबाजांना अच्छे दिन आले आहेत. शेतकरी, व्यापारी, कामगार व सामान्य माणसाची फसवणूक सरकारने केली आहे. या फसवणुकीचा पदार्फाश करण्यासाठी राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू आहे, असे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.मंगळवारी सकाळी अकोले तालुक्यातील कोतूळ येथे हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी बैठक झाली. या बैठकीत आमदार पिचड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, अगस्तीचे संचालक बाळासाहेब देशमुख, सयाजी देशमुख, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब घाटकर, मनोज देशमुख, शांताराम साबळे, रावजी धराडे, मारुती गोडे, रामनाथ आरोटे, दिनकर पवार आदी उपस्थित होते. १६ फेबु्रवारी रोजी अकोले तालुक्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलन होणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरVaibhav Pichadवैभव पिचडAkoleअकोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस