शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

Maharashtra Election 2019 : भाजपवाल्यांना दारात सुद्धा उभे करू नका - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 04:49 IST

पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून चार पैसे मिळायला लागले तर लगेच या सरकारने निर्यातबंदी केली. या सरकारला ...

पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून चार पैसे मिळायला लागले तर लगेच या सरकारने निर्यातबंदी केली. या सरकारला शेतीविषयी अजिबातही आस्था नाही. त्यामुळे भाजपवाल्यांना दारात उभे करु नका, असे आवाहन राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथील सभेत केले.अहमदनगर जिल्ह्यातील राष्टÑवादीच्या प्रचाराचा नारळ पवारांनी फोडला. दिलीप वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, आम्ही शेतकरी व सर्वसामान्य माणसाची बाजू घेतो तर आम्हालाही ईडी, सीबीआयची भीती दाखवली जाते. मात्र, तुरुंगात टाकले तरी सर्वसामान्यांच्या हिताचे बोलणे मी थांबविणार नाही. या सरकारला धडा शिकविण्याची ही वेळ आहे.अनेक विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांना काहीही फायदा व्हायला तयार नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019