शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले; २६ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:08 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणातूनपाणी कधी सुटणार? यासंदर्भात शेतक-यांमध्ये उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी पाणी सोडल्याने उजव्या कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे. मुळा धरणात सध्या २० हजार ११ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा आहे. येत्या ४० दिवसात सर्वसाधारण ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येण्याची शक्यता आहे. मुळा धरणाचे कालवे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. कालव्याला भराव टाकणे, गेट दुरूस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत. या टप्प्यात उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यावर शेतकरी विद्युत मोटारी टाकून पाणी उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत मोटारी व पाईप ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या तयारीत पाटबंधारे खाते आहे. पाटबंधारे खात्याने रात्रंदिवस भरारी पथक तैनात केले आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २ हजार ५०० क्युसेकने सुरू आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले असले तरी गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता पाटबंधारे खात्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. शेतक-यांनी पाणी वाया जाऊ न देता काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी