शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

श्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात -बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 14:38 IST

बापुंनी यशवंतराव चव्हाण पासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पर्यंत जिव्हाळ्याचे संबंध जोपासण्याचे काम केले. राजकारणात कुणाचा राग द्वेष केला नाही. त्यामुळे श्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

श्रीगोंदा : सहकारी साखर कारखानदारी पाटपाणी शिक्षणाची मंदिरे उभी करून श्रीगोंद्याचा चौफेर विकास करणारे शिवाजी बापू  नागवडे  आजही समाजाच्या हृदयात कायम आहेत त्यांनी घालून दिलेला त्याग निष्ठा तत्व आणि पारदर्शकता या मार्गाने पुढे जावे लागणार आहे असे मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

शिवाजीराव नागवडे यांचे अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण 

नागवडे साखर कारखान्याचे माध्यमातून राजेंद्र नागवडे यांनी ग्रामीण रुग्णालयात बसविलेल्या सेंट्रल आॅकसीजन सिस्टीम कोविड 19 हेल्थ केअर सेंटर. श्रीराम सहकारी पतसंस्था श्रीगोंदा शाखा  तसेच अॅड अनिकेत दिपक भोसले यांचे कार्यालयाचे उद्घाटन   करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते. 

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले कि शिवाजीराव नागवडे यांनी दक्षिणेत पहिला साखर कारखाना उभा केला आणि त्यातून सहकाराचा वटवृक्ष झाला परिसरातील समाजाचे जीवनमान अर्थकारण बदलले आहे  नागवडे साखर कारखान्याचे राज्यात नाव आहे राजेंद्र नागवडे अनुराधा नागवडे यांनी हा वसा पुढे चालविला आहे 

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले कि  शिवाजी बापूंनी तालुक्याच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आहे नागवडे साखर कारखान्याचे माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानमंदिरे उभी त्यामुळे अनेक गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी झाली आहे आहे मुख्य मंत्री स्व  विलासराव देशमुख बाळासाहेब थोरात यांनी बापूंवर अजीव प्रेम केले त्यांचे मार्गदर्शन पुढे जावे जावे लागणार आहे 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात