शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

खरिपात शेतकºयांची कपाशी, बाजरीलाच पसंती; तूर, मूग, सोयाबीनचा पेरा वाढला, मकाचे क्षेत्रही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:18 IST

अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र जिल्हाभर बरसल्याने यंदा खरीप हंगामात कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टाहून अधिक म्हणजेच ११४ टक्के पेरणी जूनमध्येच झाली. शेतकºयांची यंदाही कपाशी, बाजरीलाच पसंती राहिली तर तूर, मूग, सोयाबीनच्या पेºयातही मोठी वाढ झाली.

गोरख देवकर

अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र जिल्हाभर बरसल्याने यंदा खरीप हंगामात कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टाहून अधिक म्हणजेच ११४ टक्के पेरणी जूनमध्येच झाली. शेतकºयांची यंदाही कपाशी, बाजरीलाच पसंती राहिली तर तूर, मूग, सोयाबीनच्या पेºयातही मोठी वाढ झाली.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच यंदा मान्सूनपूर्व (रोहिणी नक्षत्र) पाऊस जोरदार बरसला. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच भागात झाला. त्यामुळे मशागती करून ठेवलेल्या शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यानंतर काही ठिकाणी बाजरी, सोयाबीनचा अपवाद वगळता इतर खरीप पिकांची उगवण चांगली झाली. रोहिणीपाठोपाठ मृग, आर्द्रा नक्षत्रही चांगले बरसले. सध्या गावोगाव पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. 

यंदा कृषी विभागाने खरीप हंगामात उसाशिवाय ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले होते. ते पूर्ण होऊन ५ लाख १४ हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर जूनमध्येच खरिपाची पेरणी पूर्ण  झाली. सरासरीच्या ११४ टक्के पेरणी झाली. यात सर्वाधिक क्षेत्रावर १ लाख ११ हजार २ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. पारनेर, संगमनेर, पाथर्डी तालुक्यात बाजरीचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यापाठोपाठ १ लाख १० हजार ९३३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातच कपाशी लागवड अधिक आहे.

मुगाची ५१ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली असून पारनेर, नगर तालुक्यात सर्वाधिक पेरा आहे. शेतकºयांनी सोयाबीनची ६८ हजार ५७८ हेक्टरवर पेरणी केली आहे. त्याला कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील शेतकºयांनी अधिक पसंती दिली आहे. वाटाण्याचा नेहमीप्रमाणे पारनेर तालुक्यातच सर्वाधिक पेरा असून त्याचे क्षेत्र ४ हजार ५५७ हेक्टर आहे.----------------चवळी, हुलग्याची अत्यल्प पेरणीचवळी, हुलग्याची पेरणी अगदीच नगण्य आहे. चवळीची ५७ हेक्टरवर तर हुलग्याची ४३१ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. मटकीचीही अवघ्या ६५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी