शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविली, पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:43 IST

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा बुधवार (दि.१आॅगस्ट) रोजी कायगाव टोका येथे दशक्रिया विधी होणार आहे.

नेवासा : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा बुधवार (दि.१आॅगस्ट) रोजी कायगाव टोका येथे दशक्रिया विधी होणार आहे. या दशक्रिया विधीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची शक्यता असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद - पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे.कायगाव टोका येथील आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या ७६ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी ३१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले. आंदोलन प्रकरणातील राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा शहीद काकासाहेब शिंदे यांच्या कायगाव येथील गोदावरी पुलावरील जलसमाधीस्थळी जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकानी सोशल मिडियाद्वारे इशारा दिला आहे. त्यामुळे कायगांव येथील गोदावरी पुलावर सोमवारी रात्रीपासूनच औरंगाबाद तसेच नेवासा पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे१ आॅगस्ट रोजी अहमदनगर येथून औरंगाबादकडे येणा-या वाहन धारकांनी पांढरीपूल- शेवगाव-पैठण -बिडकीन- औरंगाबाद मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. सर्व वाहन धारकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक कोंडी टाळावी. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी केले आहे.गोदावरी नदी वरील जुन्या व नवीन पुलावर दक्षिणेकडे औरंगाबाद पोलिसांनी तर उत्तरेकडे नेवासा पोलिसांनी सोमवारी रात्री पासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये नेवासा हद्दीत तीन अधिकारी व ५० पोलीस कर्मचारी तर नेवासा फाटा येथे एक अधिकारी व १० कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी दिली. नेवासा बस आगाराच्या औरंगाबादकडे जाणा-या सर्व बस १ आॅगस्ट रोजी बंद ठेवणार असल्याचे स्थानक प्रमुख रमेश सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNevasaनेवासाAurangabadऔरंगाबाद