शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

के. के.रेंजसंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट; तोडगा काढण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 14:58 IST

नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २३ गावातील हजारो शेतक-यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्न असलेल्या के.के. रेंजसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी (१२ आॅगस्ट)  संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची नगर जिल्ह्यातील भाजप शिष्टमंडळाने खासदार डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांनी राज्य सरकारशी समन्वय साधत या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे.

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २३ गावातील हजारो शेतक-यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्न असलेल्या के.के. रेंजसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी (१२ आॅगस्ट)  संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची नगर जिल्ह्यातील भाजप शिष्टमंडळाने खासदार डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांनी राज्य सरकारशी समन्वय साधत या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे.

यावेळी  माजी आमदार  शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुजित झावरे, राहुल शिंदे हे उपस्थित होते.

 दोनच दिवसांपूर्वी नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये सैन्य दलातील अधिकाºयांनी केलेल्या पाहणीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिष्टमंडळाने ही भेट  घेतली आहे. लष्करी अधिकाºयांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे अस्वस्थ झालेल्या हजारो शेतकºयांच्या भावना भारत सरकारचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या कानावर घातल्या. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिले