शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
4
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
5
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
6
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
7
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
8
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
9
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
10
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
11
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
12
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
13
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
14
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
15
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
16
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
17
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
18
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
19
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
20
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षेचा आलेख उंचावला

By admin | Updated: June 26, 2023 12:12 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे़ विविध सत्र न्यायालयात वर्षभरात ३६ टक्के गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षा झाली आहे.

अहमदनगर: जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे़ विविध सत्र न्यायालयात वर्षभरात ३६ टक्के गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना शिक्षा झाली आहे. मागील काही वर्षांच्या शिक्षेचे प्रमाण पाहता यंदा शिक्षा मिळण्याचा आलेख उंचावला असून भविष्यातही यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक रावसाहेब शिंगे आणि जिल्हा सरकारी वकील सतीष पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात नगरसह श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव आणि नेवासा येथे सत्र न्यायालय आहे़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ४९ आहेत़ या न्यायालयातील विविध गुन्ह्यांची निकाली माहिती घेतली़ न्यायालयांनी दिलेल्या महितीनुसार आरोपींना सन २००४ मध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण २़ ५८ टक्के होते़ हे प्रमाण यंदा २०़२ टक्यांवर पोहोचले आहे़ यावरून जिल्ह्यातील पोलिसांचे सहकार्य, सरकारी वकीलांचा सक्षमपणा, साक्षीदरांचे सहकार्य, वैद्यकीय अधिकार्‍यांचे सहकार्य, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त केल्याने हे शक्य झाले आहे़ श्रीरामपूर सत्र न्यायालयात अंबिका डुकरे हिच्या हत्या संबंधित आरोपीस फाशीची शिक्षा झाली़ जेऊर टोलनाका येथे अनिल लाजरस शिंदे यांच्या हात्येप्रकरणातील आरोपींना जन्मठेप झाली़ मुनोत खून खटल्यात सहा आरोपींना जन्मठेप झाली,यासारख्या विविध गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा झाली आहे़आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढत असून,भविष्यात ते आणखी वाढेल,असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे़ (प्रतिनिधी)