शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

संगमनेरमधील पठारभागात गारपीट; नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच

By शेखर पानसरे | Updated: March 18, 2023 16:50 IST

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे

रामप्रसाद चांदघोडे

घारगाव (अहमदनगर) : संगमनेर तालुक्याच्या पठारभागात शनिवारी (दि. १८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास गारपीट सुरू झाली. साधारण पाऊण तास गारपीट सुरू होती. तालुक्याच्या साकुर फाटा, कजुले पठार, चंदनापुरी घाट परिसर आदी ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे. पठार भागातील काही गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच पडलेला पहायला मिळाला. शेतात सगळीकडे गारा पडलेल्या दिसत होत्या. बोरांच्या आकाराच्या गारा पडत होत्या.   अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेला शेतमाल खराब झाला आहे. टोमॅटो पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याचे पठार भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. नाशिक-पुणे महामार्गावर गारांचा खच पडल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर