शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पालकमंत्री विखे पाटील यांनी रस्त्यात थांबून सोडविला विद्यार्थ्यांचा प्रश्न

By अण्णा नवथर | Updated: January 11, 2024 17:48 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारी सकाळी नगर- मनमाड रोडने अहमदनगर येत होते. त्यावेळी रस्त्यात देहरे येथे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता.

 अहमदनगर: महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे येत असताना विद्यार्थ्यांना पाहताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रस्त्यात थांबून विद्यार्थ्यांचा प्रश्न समजून घेत देहरे येथे नियमित बस थांबविण्याच्या सूचना केल्या. तसेच विद्यार्थ्यांना बोलावून घेऊन त्यांच्या समोरच अधिकाऱ्यांच्या सूचना केल्या.

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारी सकाळी नगर- मनमाड रोडने अहमदनगर येत होते. त्यावेळी रस्त्यात देहरे येथे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता. विद्यार्थ्यांना पाहताच विखे पाटील यांनी ताफा थांबविण्याच्या सूचना केल्या. वाहनातून उतरतून त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. देहरे गावातून नगरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, नगरकडे जाणारी एकही बस देहरे गावात थांबत नाही. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी यावेळी पालमंत्री विखे पाटील यांच्याकडे केली. त्यावर विखे पाटील यांनी  विद्यार्थ्यांना मेळाव्यात येण्यास सांगितले. विद्यार्थी मेळाव्यात हजर झाले. यावेळी विखे पाटील यांनी  एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नगरकडे जाणाऱ्या सात बस उद्यापासून देहरे गावात थांबविण्याचा निर्णय झला. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील