शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

कांदा चाळीचे दीड कोटींचे अनुदान मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:10 IST

अहमदनगर:  सन २०१९-२० या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी ४५ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी बुधवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे़ 

अहमदनगर:  सन २०१९-२० या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी ४५ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी बुधवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे़ 

कांदा उत्पादक शेतकºयांना काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुदान देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील शेतकºयांना अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते. परंतु, विविध कारणांमुळे शेतकºयांना अनुदान मिळाले नव्हते़  हे अनुदान शेतकºयांना तातडीने मिळावे, यासाठी  प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू होते़ या प्रयत्नांना यश आले असून, जिल्ह्यातील १६८ शेतकºयांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे,असे विखे यांनी पत्रकात नमूद केले आहे़ ़़़़लाभार्थी शेतकरी असेजामखेड- ५, कर्जत- ३७, राहुरी-२०, शेवगाव-३८, श्रीगोंदा-४६, अकोले-१२, संगमनेर- ५, 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरonionकांदा