शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

पावसातही ‘भेटी-गाठी’

By admin | Updated: October 7, 2014 23:51 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार आहेत. चारही प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे मानून प्रचारात गुंग झाले आहेत. रात्रंदिवस सुरू असलेल्या प्रचारात दोन दिवसांपासून रात्री पडणाऱ्या पावसाचा अडसर येत आहे. मात्र, त्याची तमा न बाळगता उमेदवारांचा प्रचार सुरू आहे.आॅक्टोबर हिट आणि निवडणुकीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. ‘रात्र थोडी सोंगे फार’अशी अवस्था उमदेवार आणि कार्यकर्त्यांची झाली आहे. प्रचार, व्यक्तिगत गाठीभेटी यांच्या सोबत नेत्यांच्या जाहीर सभा यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. त्यात दिवसा चटकणारे ऊन आणि रात्रीच्या वेळी पडणाऱ्या पावसामुळे उमेदवारांचे हाल होतांना दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री उशिरा नगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला असून रब्बीच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी उमेदवारांची धावपळ झालेली दिसली. सर्वच पक्षाच्या सध्या दररोज सकाळी आणि सायंकाळी उशिरा प्रचार फे ऱ्या सुरू आहेत. त्यात पाऊस होत असल्याने प्रचारकांच्या अडचणी वाढत आहेत.(प्रतिनिधी)