शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भीमा नदीकाठी वाळू तस्करीतून टोळीयुध्द; एकास बेदम मारहाण, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 11:56 IST

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे  रोडवरून वाळूच्या गाड्या नेऊ नका असे सांगितल्याचा रागातून एकास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना  सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दौंड, पेडगाव येथे अटक केली.

श्रीगोंदा : तालुक्यातील पेडगाव येथे  रोडवरून वाळूच्या गाड्या नेऊ नका असे सांगितल्याचा रागातून एकास चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना  सोमवारी रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दौंड, पेडगाव येथे अटक केली.

  याबाबत  नितीन वसंत सकट यांनी फिर्याद दिली आहे. नदीतून वाळू भरुन जाणा-या ट्रकमुळे पेडगाव गावातील रस्ते खराब होत आहेत. आम्ही त्यांना पेडगाव येथून वाळूच्या गाड्या नेवू नका असे सांगितले. याच कारणावरुन पप्पू उर्फ महेश हनुमंत कोथींबरे (रा.श्रींगोदा),  मुक्तार मैनुद्दीन काझी,  आसीफ समशोद्दीन तांडेल (सर्व रा. पेडगाव, ता.श्रीगोदा), जालिंदर घोडेकर  (रा.बेलवंडी कोठार, ता.श्रीगोंदा) यांनी मला शिवीगाळ दमदाटी करुन जातीवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. मुख्य माफीया महेश कोंथबीरे याला दौड येथे तर तिघांना पेडगाव मध्ये अटक केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी