शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

लांडग्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार; शेवगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:57 IST

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. सुलेमान रसूल शेख हे सोमवारी रात्री पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधून बालमटाकळी येथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास लोखंडी तारेची जाळी उचकाटून लांडग्यानी पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करत बांधून ठेवलेल्या लहान, मोठ्या अशा पाच शेळ्या ठार केल्या. गावातून शेतामध्ये गेल्यानंतर ही घटना त्यांच्या नजरेस पडली. सदरील घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी डॉ.ए.आर.जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डि.एम.गटकळ तसेच वनविभागाचे वनपाल पी.बी. वेताळ, वनरक्षक एस. आर. बुधवंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाºयांनी मृत शेळ्यांची उत्तरीय तपासणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. या शेळ्यांची शेख यांना भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावFarmerशेतकरी