शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीज बिलप्रश्नी आप आदमी पक्षाचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 15:06 IST

लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले सरकारने माफ न केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कायार्लयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

श्रीरामपूर : लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले सरकारने माफ न केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कायार्लयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते प्रवीण जमदाडे, श्रीधर कराळे, भरत डेंगळे, यशवंत जेठे, गौतम राऊत, श्रीकांत महाकाळे, दीपक भोकपोडे, महेश नेहुल, दीपक परदेशी, किशोर वाडीले, राज मोहम्मद शेख, राहुल राऊत, अभिजित राऊत आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे शेतकरी, व्यापारी, संघटित व असंघटित कामगार यांचे आर्थिक चक्र थांबलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर वाढीव वीज बिलाचे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नाही, शेती मालाला बाजारपेठेत उठाव नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने वीज बिल माफ करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ न केल्यास तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणbillबिलAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण