शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी संसदीय कामकाज चालू न दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्ताधारी भाजपची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:23 IST

मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले.

ठळक मुद्देमानधन सरकारला परत देण्याचा निर्णय भाजप खासदारांनी घेतला

अहमदनगर : मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, बबनराव पाचपुते, अशोक खेडकर, नगर तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, कमलेश गांधी, गितांजली काळे, सुनील रामदासी आदींसह भाजपचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार गांधी म्हणाले की, संसदेचे कामकाज चालविणे ही देशवासियांप्रती लोकप्रतिनिधींची बांधिलकी असते. त्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदीय कामकाजात महत्वपूर्ण मानले जाते. परंतु काँग्रेस व विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज होण्यात बाधा आणली. विरोधकांच्या या आडमुठे धोरणामुळे लोकसभेचे कामकाज केवळ ४३, तर राज्यसभेचे कामकाज ४५ तास चालले. म्हणजे दोन्ही सभागृहाचे एकूण तब्बल २४८ तास वाया गेले. विरोधकांच्या या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.मानधन परतविरोधी पक्षाच्या आडमुठ्या धोरणाच्या निषेधार्थ दि. ०५ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीतील लोकसभेतील उपस्थिती भत्ता, मानधन सरकारला परत देण्याचा निर्णय भाजप खासदारांनी घेतला आहे. त्याप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनी लोकसभेच्या सचिवांना पत्र देत हे मानधन परत केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाDilip Gandhiखा. दिलीप गांधी