शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

'काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे'; उद्धव ठाकरेंचा संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद 

By शेखर पानसरे | Updated: September 8, 2023 13:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  संगमनेर : पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ...

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी (दि.८) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील वडझरी बुद्रुक आणि वडझरी खुर्द येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

'शासन आपल्या दारी आले का'? असे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले.  दुष्काळाची परिस्थिती असताना निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडावे. शेतातील पीके करपून गेली आहेत. त्यामुळे पीक विम्याच्या लाभ मिळावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी करत शेतीसंबंधी अनेक समस्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या.

'काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे' असा धीर ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. खासदार संजय राऊत, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उत्तर नगर जिल्हाप्रमुख मुजीब शेख, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख विकास डमाळे आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरी