शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सत्कार नकोत, दुष्काळ निधीसाठी मदत द्या : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:15 IST

राज्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे.

अहमदनगर : राज्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे. अहमदनगर जिल्ह्यातही दुष्काळाची तीव्रता अधिक असून अशा परिस्थितीत माझ्या सत्कार सोहळयासाठी कोणताही खर्च करू नका. याऊलट हा खर्च कार्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.जिल्ह्यातील सर्व महायुतीचे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासह सर्वसामान्य मतदारांनी विश्वासाने दिलेल्या पाठबळामुळे विजय झाला आहे. या विजयाचा आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे. मात्र सद्यपरिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावारांच्या चा-याची उपलब्धता करून देण्याचे आवाहन आपणासमोर आहे. या सर्व परिस्थितीत आयोजित केले जाणारे सत्कार सोहळे, त्यासाठी होणारा खर्च योग्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हितचिंतकांनी सत्कार सोहळ्यावर होणारा खर्च टाळून हा सर्व निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा, असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय