शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

चोंडीतील धनगर आरक्षण! २१ व्या दिवशी उपोषण सुटले; मंत्री गिरीश महाजनांनी मागितला ५० दिवसांचा वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 18:32 IST

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी चौंडीत येत उपोषणकत्यांशी चर्चा केली.  

 अशोक निमोणकर

चोंडी (अहमदनगर) : धनगर आरक्षण देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ५० दिवसात पूर्ण करण्यात येईल, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यानंतर गत २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी, आज २१ व्या दिवशी सुटले. 

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जामखेड तालुक्यातील चोंडी येथे  यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, प्रदेश सरचिटणीस  सुरेश बंडगर, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रुपनवर, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके हे ६ सप्टेंबरपासून उपोषणाला बसले होते. 

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी चौंडीत येत उपोषणकत्यांशी चर्चा केली.  २१ सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत चर्चेअंती एकमताने निर्णय घेतले आहेत. या बैठकीला यशवंत सेनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.  आरक्षणासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यात आला.  आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला.  आरक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी  उच्च न्यायालयाचे निवृत्त  न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमध्ये धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.  आरक्षणाबाबतची ही कार्यवाही ५० दिवसात पूर्ण करण्याबाबत निर्णय झाला. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती महाजन यांनी केली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGirish Mahajanगिरीश महाजनDhangar Reservationधनगर आरक्षण