शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय; नियमानुसारच सिंचन विभागाचे न्यायालयात शपथपत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 12:39 IST

श्रीगोंदा:कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आवर्तनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरविण्यात यावी, असे शपथपत्र सिंचन विभागाने न्यायालयात सादर केले आहे. 

श्रीगोंदा:कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आवर्तनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरविण्यात यावी, असे शपथपत्र सिंचन विभागाने न्यायालयात सादर केले आहे. 

कुकडीच्या आवर्तनाला हरकत घेणारी याचिका प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे ९ मे रोजीचे आवर्तन न सुटल्याने श्रीगोंदा तालुक्यातील तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी मारुती भापकर यांसह इतरांनीही चार हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. भापकर यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे न्यायालयात बाजू मांडत आहेत. मूळ याचिकेवर  सिंचन विभागाने आपले शपथपत्र न्यायालयात दाखल केले आहे.  त्यात म्हटले आहे 'आवर्तने कधी सोडायची याचा निर्णय व वेळापत्रक ठरलेले असते. त्यानुसार शेतकरी आपले नियोजन करतात. कुकडीचे सध्याचे आवर्तनही कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ठरलेले आहे. त्यामुळे हे आवर्तन न सोडल्यास अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हे आवर्तन सोडले तरी धरणाच्या मृत साठ्यावर काहीही परिणाम होणार नाही. एका याचिकाकर्त्यांच्या मागणीवरून आवर्तन सोडले नाही तर अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होईल' असे सिंचन विभागाने शपथपत्रात म्हटले असल्याचे सरोदे यांनी सांगितले.या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी