शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

वनविभागाच्या हद्दीत जलस्त्रोत निर्माण करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST

मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी दिले आहे. मावलाई ओढा, वनबंधाऱ्यानजीक बाराही महिने पाझर होत असून ...

मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांनी दिले आहे.

मावलाई ओढा, वनबंधाऱ्यानजीक बाराही महिने पाझर होत असून हे पाणी हे गर्दणी परिसरात वाहून जाते. या ठिकाणी विहीर करुन पाईपलाईनव्दारे गावाला पाणी पुरवठा केल्यास कानडवाडी, कुंडाची वाडी, वाळविहीर वाडी, गावंडे वस्ती, काळूची वाडी या परिसरातील पाणीप्रश्न कायमचा सुटू शकतो. मुथाळणे गावात बेलदार बांधणी ओहळ येथे देखील वनविभागाच्या जमिनीत पाण्याचा मोठा स्त्रोत आहे. येथेही विहीर झाल्यास मुथाळणे गावठाण, ठाकरवाडी, बांगारे वस्ती टँकरमुक्त होऊ शकतो. भैरोबावाडी येथे वनविभागाच्या हद्दीत विहीर केल्यास आदिवासी ठाकर वस्तीचा पाणीप्रश्न सुटू शकतो. नायकरवाडी खांड आणि चिमणदरा येथेही वनविभागाच्या हद्दीत विहिरी झाल्यास अनेकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, वनविभागाचे उपविभागीय अधिकारी अकोले यांना देण्यात आले आहे.

निवेदनावर दत्तू होलगीर, चक्रधर सदगीर, संतू करवर, नामदेव गावंडे, नामदेव फोडसे, भीमा सदगीर, किसन होलगीर, बाळू सदगीर, नवनाथ होलगीर यांच्या सह्या आहेत.