शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

काँग्रेसला लागली युवकांची काळजी

By admin | Updated: April 10, 2024 11:42 IST

बाभळेश्वर : पराभवामुळे खचून जाऊ नका, एकमेकांना दोष देऊ नका़ आपण कोठे कमी पडलो, याचा शोध घ्या़ देशात निर्माण झालेल्या लाटेत युवक वर्ग आकर्षित झाला आहे़

बाभळेश्वर : पराभवामुळे खचून जाऊ नका, एकमेकांना दोष देऊ नका़ आपण कोठे कमी पडलो, याचा शोध घ्या़ देशात निर्माण झालेल्या लाटेत युवक वर्ग आकर्षित झाला आहे़ या युवकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घ्या़ भविष्यात सामाजिक न्यायाच्या विचाराने काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे, असा सल्ला माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे यांनी कार्यकर्त्यांना दिला़ लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक झाली़ यावेळी डॉ़ विखे बोलत होते़ यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सभापती निवास त्रिभुवन, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ सुजय विखे, नगराध्यक्ष कैलास सदाफळ, डॉ़भास्करराव खर्डे, एम़ एम़ पुलाटे, भाऊसाहेब कडू उपस्थित होते़ बाळासाहेब विखे म्हणाले की, गेली अनेक वर्ष आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहोत़ पक्षाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवित आहोत़ भविष्यातही प्रश्न निर्माण होणार आहेत. मात्र आता प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धोरण घेताना राजकीय, सामाजिक विचार घेऊनच पक्षाला आणि कार्यकर्त्यांना पुढे जावे लागेल़ राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष संघटनेत समन्वयाचा अभाव राहिला़ केंद्र सरकारने केलेले काम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचले नाही़ ऐन निवडणुकीत सर्वत्र निर्माण झालेल्या विजेचा प्रश्न आणि पाणी प्रश्नाचा असंतोषही मतदानाच्या माध्यमातून व्यक्त झाला़ (वार्ताहर)