शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुळा धरणाचा डावा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:57 IST

मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़

राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी ६ आॅगस्ट रोजी आवर्तन सोडण्यात आले होते़ शेतीसाठी डाव्या कालव्यातून ७८७ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी ७०१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीपात्रातून ३८९६ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला़ मुळा धरणात २६००० दशलक्ष घनफूट  पाणी साठ्याची नोंद झाली आहे़ मुळा डाव्या कालव्याच्या माध्यमातून कणगर, गुहा, गणेगाव आदी भागातील ३० तळे भरण्यात आले आहे़ पाणलोट क्षेत्रावर समाधानकारक पाऊस पडल्याने मुळा धरणातून आवश्यक त्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले़ मुळा धरण भरल्याने यंदा पुरेशा प्रमाणावर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे़मुळा धरण १०० टक्के भरलेमुळा धरणाची पाणी साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे़ धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले आहे़ परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही़ त्यामुळे कोतूळ व पारनेर परिसरात पाऊस पडल्यास नदी पात्रातून पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते़

टॅग्स :Waterपाणीmula muthaमुळा मुठा