शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

इंग्रजांचा प्रोटोकॉल बंद करा; अण्णांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:23 IST

इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे.

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे. लोकशाहीत लोकाभिमुख शासन व प्रशासन असायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी दिलेल्या एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.हजारे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, इंग्रज या देशातून जाऊन ७२ वर्षे उलटली आहेत. मात्र इंग्रजांनी केलेला प्रोटोकॉल आजही आहे. प्रोटोकॉल म्हणजे लोकशाहीवरचा आघात आहे. पण सरकारला तसे का वाटत नाही? सेवक खुर्चीमध्ये बसून मालकाची निवेदने घेत नसतील तर हा लोकशाहीचा व लोकतंत्राचा अवमान आहे. हजारे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी ग्रामस्थांच्या वतीने ४ फेब्रुवारीला अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे प्रोटोकॉलचे कारण देत मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारायला आले नव्हते. याबद्दल हजारे यांनी उपोषण सोडताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत प्रोटोकॉल रद्द करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे