शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यासाठी संगमनेरात छात्रभारतीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 15:56 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. कोरोनाच्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक, परीक्षा शुल्क आकारू नये. संपूर्ण शिक्षण मोफत देणे ही शासनाची जबाबदारी असून प्रवेश प्रकियेसाठी नियम बनवावा. यासह अनेक  मागण्यासांठी छात्रभारती संघटनेच्यावतीने शुक्रवारी (१० जुलै) संगमनेर प्रांतकचेरी बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

संगमनेर : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. कोरोनाच्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक, परीक्षा शुल्क आकारू नये. संपूर्ण शिक्षण मोफत देणे ही शासनाची जबाबदारी असून प्रवेश प्रकियेसाठी नियम बनवावा. यासह अनेक  मागण्यासांठी छात्रभारती संघटनेच्यावतीने शुक्रवारी (१० जुलै) संगमनेर प्रांतकचेरी बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

    छात्रभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हाध्यक्ष प्रशांत काकड, कार्याध्यक्ष तुषार पानसरे, तालुकाध्यक्ष गणेश जोंधळे, राहुल जºहाड हे या उपोषणात सहभागी झाले होते. 

    पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. त्यांची सर्व व्यवस्था करावी लागेल. एकीकडे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्ण सापडलेला प्रत्येक परिसर प्रतिबंधीत केला जातो आहे. त्यामुळे प्रतिबंधीत परिसरातील विद्यार्थी बाहेर पडणार कसे? तसेच पालक मुलांना शहरांमध्ये पाठवू शकत नाही. त्यामुळे अंतिम वर्षाची परिक्षा रद्द करावी, अशी मागणी छात्रभारती संघटनेच्यावतीने केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी