शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

बदल्यांचा जीआर आला जिल्हा परिषद: लोकसभेच्या निकालानंतर होणार प्रक्रिया

By admin | Updated: February 2, 2023 17:42 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वर्ग क आणि ड कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या १७ ते २३ मे दरम्यान होणार आहेत. तर तालुकास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या या २६ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वर्ग क आणि ड कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या १७ ते २३ मे दरम्यान होणार आहेत. तर तालुकास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या या २६ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या लांब आहेत. मात्र, १६ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशीच प्रत्यक्षात समुपदेशनाने बदल्याची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांची तयारी सुरू केली होती. यात विनंती बदली, सेवा ज्येष्ठते नुसार बदलीपात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात येत होती. जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, नर्स यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक संवर्ग मोठा आहे. उर्वरित विभागात बदली पात्र कर्मचार्‍यांची संख्या कमी असते. गेल्या काही वर्षापासून नगर जिल्हा परिषदेत ऑनलाईन पध्दतीने बदल्या होत आहेत. यंदाही तशीच पध्दत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावरील बदल्या १७ ते २३ मे या पाच दिवसांच्या कालावधीत उरकाव्या लागणार आहेत. तर तालुकास्तरावरील बदल्या २६ ते ३१ मे या कालावधीत पार पडणार आहेत.